Thursday, 15 August 2013

हे स्वातंत्र्य खोटे आहे . ईथे लोकशाही कोठे आहे .


 स्वातंत्र्य मिळून आज जवळ जवळ ६० पूर्ण झाली . काय मिळाले आम्हाला . 

१)मराठ्यांना आरक्षण नाही , मुस्लिमांचे सच्चर कमिशन लागू  नाही , भटक्यांचे रेणके कमिशन धूळ खात पडले आहे . 
२) या देशात ५ लाख शेतकर्यांनी आत्महत्त्या केल्या . तरुण रोज   निराशेतून आत्महत्त्या करतात . 
३) स्त्रिया रस्त्यावर संडासला बसून बसून पोटाच्या आजाराने      तडपून तडपून या देश्यात मारतात . 
४) भूकबळी ज्याला गोंडस शब्दात कुपोषण म्हणतात . त्याचे प्रमाण सेन गुप्ता समितीला विचारा … हजारो बालके जेवायला न मिळाल्याने या देश्यात मारावीत ?


५) खा.ऊ.जा धोरण लागू करून हा देश तर खावून टाकलाच पण बाहेरच्या विदेशी लोकांना सुद्धा विकला हरामखोरांनी .
६)राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी , दर बाबासाहेब आंबेडकर यांची व्यंग चित्रातून बदनामी , अहिल्यामाई होळकर यांची
बदनामी . ह्या देशाला काही नियमावली आहे कि नाही
७) बायकोला वाढदिवसाला विमाने भेट देण्यारे याच देश्यात , आणि जावयाची लग्नातील बोलनीची अंगठी न देता आल्यामुळे जीव देणारे हि ह्याच देश्यात .
८) १ १ हजार कोटींच्या बंगल्यात राहणारे ह्याच देश्यात आणि फुटपाथवर गाडी मागे घेताना झोपेतच चेग्रून मेलेले ह्याच देश्यात ९) शेतीला चोरून वीज घेतली म्हणून लग्नाला आलेल्या मुलीसमवेत जेल मध्ये जाणारा सर्वसामान्य शेतकरी.आणि कोटींचे घोटाळे करून सुद्धा मोकार फिरणारे राजकीय दरोडेखोर नेते. स्वातंत्र्य कुणाचे .
१०) इंग्रजांच्या काळात शेतीला १३% बजेट होते आणि आता ० % सुद्धा नाही …कस्ले स्वातंत्र्य । — 

स्वातंत्रता कीस गधे का नाम है ।

स्वातंत्रता कीस गधे  का नाम है ।




 साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे अपनी एक मुर्गी नाम कि कहाणी में एक सवाल खडा करते है कि "स्वातंत्रता कीस गधे  का नाम है?"
साच मे आझादी किसकी । येह तो ट्रान्सफर ऑफ पावर है । एक विदेशिने(इंग्रेज)जाते जाते दुसरे विदेशी(ब्राह्मण) के हात में सत्ता सोप दी । 1947 को 3%विदेशी ब्राह्मण ,विदेशी अंग्रेजो की गुलामी से आजाद हो गया
हम भारत के 85% मूलनिवासी बहुजन पिछड़ी जात (OBC SC ST और इनमे से धर्मपरिवर्तित ) के लोग आज भी विदेशी ब्राह्मणों के गुलाम है !ये आझादी हमारी नाही है । 'दुनिया का भारत ही एकमात्र ऐसा देश है ,जहा के लोग गुलाम होकर ,गुलामी में भी अपनी आजादी का झूठा जश्न मानाते  है !''

1947 को 3%विदेशी ब्राह्मण ,विदेशी अंग्रेजो की गुलामी से आजाद हो गया
हम भारत के 85% मूलनिवासी बहुजन पिछड़ी जात (OBC SC ST और इनमे से धर्मपरिवर्तित ) के लोग आज भी विदेशी ब्राह्मणों के गुलाम है !!

स्वातंत्रताके अवसर पर खुद को कूछ सवाल पुछो .

१)स्वतंत्रता के दुसरे हि दिन यांनी १६ ऑगस्ट १९४७ को अण्णाभाऊ साठेँजी ने लाखोँ लोगोका मोर्चा निकाल के  ' ये आजादी झुठी है ' ऐसा  क्यू कहा ?

२)आदिवासीँयो ने आज हातो में शस्त्र , हतियार क्यो उठाये है ?

३)राष्ट्रगीत असल में  अर्थ क्या है, सच्च्याई क्यो छुपाई जा रही है  ?

४) हमे जो संविधान ने हक ओर अधिकार दिये थे , ओ क्यू  छिन लिये जा राहे है ?

५)किसान आत्महत्या क्यो कर रहे है ? ऐसी  परिस्थिती किसके वजह से आई ?

६)क्या सच मे  हम आझाद  है ?