Saturday, 18 August 2012

भाऊबीज :भटांचे अपमानास्पद कृत्य..


भटांचे थोर इतिहास संशोधक वी .का राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकात यम आणि यमी  या  ब्राह्मण कुटुंबातील बहिण भावाचा संवाद दिला आहे .ते अपमानास्पद कृत्य मी नाईलाजास्तव उघड करत आहे .
यमी आपल्या भावाला म्हणते कि " हे भावा मला तुझ्यासारखा शूर मुलगा होवू दे .तुझ्ये बीज माझ्या योनीत टाक " यम म्हणतो असे कुठे असते का ? भाऊ कुठे बहिणीशी समागम करतो का ?
यमीचे  यम ऐकत  नाही म्हणून यमी त्याच्या कामुक  भावना उत्तेजित करण्यासाठी त्याला म्हणजे स्वतःच्या भावाला उटणे लावून अंघोळ घालते ,त्याच्या अंगावर अत्तर शिम्पडते .यातून त्याच्या कामुक भावना उत्तेजित होतात आणि मग तो यम  यामिच्या योनीत आपले  बीज टाकतो . " हे अपमानास्पद कृत्य ब्राह्मणांनी सन म्हणून पुढे आणले ....यात आमचा मराठा मूलनिवासी बहुजन समाज फसला .अडकला .
 त्याच बरोबर राजवाडे म्हणतात .
1)वासीस्ठाची मुलगी शतरूपा त्याच्याशी पती म्हणून राहिली .(हरिवंश अध्याय 2)
 २) दक्ष  याने स्व भगिनी (बहिण ) दक्षा हिच्याशी विवाह केला .ब्रह्म   देवाचा  नातू कश्यप याने आपल्या १३ चुलत बहिणीशी समागम केला .ब्रह्मदेवाचा पुत्र धर्म याने आपल्या १० पुतण्या शी समागम केला .(अर्जुन उर्वशी संवाद ,महाभारत आदि पर्व ४५,४६ )
३) ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याने आपली मुलगी (सरस्वती ) ब्रह्मदेवाला दिली तिच्या पासून नारद झाला .(हरिवंश अध्याय ३ पृष्ठ 8)
एवढे आपले डोके सरळ करायला पुरेसे  आहे असे मला वाटते ,.
निषेध  असो या ब्राह्मणी संस्कृतीचा आणि ब्राह्मणी धर्माचा .

Thursday, 16 August 2012

आझादी का आंदोलन ,आझादी का आंदोलन नाही था,बल्की वह आर्य युरेशिअन ब्रह्मणो के आझादी का आंदोलन था !

जय जिजाऊ : भारत के मूलनिवासी बहुजन लोग विदेशी बामनो के 5000 सालो से गुलाम है. जब जब हमारे लोगो ने बामनो की गुलामी के खिलाफ विद्रोह तेज किया, तब तब बामनो ने उनकी मदद के लिए अन्य विदेशियों को भारत पर आक्रमण का न्योता दिया. उसी के तहत, भारत पर समय समय पर हुन, कुषाण, शक, पोर्तुगीस, मुग़ल, डच, ब्रिटिश इन विदेशियोने आक्रमण करके हमे गुलाम बनाया. बामनो ने उनका साथ दिया और हमारी गुलामी बरक़रार रखी.

बाबर को समज में आया की भारत के वास्तविक शासक बामन लोग है. इसलिए उसने "बाबरनामा" में उसके वंशजो को सन्देश दिया की, " भारत के वास्तविक शासक बामन लोग है; इसलिए अगर आपको भारत पर दीर्घकाल शासन करना है तो बामनो को साथ लेकर शासन करना होगा". उसी के तहत मुघलो ने बामनो को उनके शासन में ४०% भागीदारी (reservation ) दिया. अकबर के ९ में से ९ रत्न बामन ही थे! इसलिए ६५० साल के मुघलो के शासन के खिलाफ बामनो ने कभी भी स्वतंत्रता युद्ध

 नहीं छेडा था.

मुघलो की तरह ब्रिटिशो ने भी समजा की यहाँ के वास्तविक शासक बामन ही है. बामनो ने मुघलो की तरह ब्रिटिश शासन में ४०% भागीदारी (reservation ) के लिए और ब्रिटिशो को समजाने के लिए १८८५ में " कांग्रेस" की स्थापना की. इसी भागीदारी को कांग्रेस के बामन लोग और तिलक "स्वराज्य" कहते थे. लेकिन ब्रिटिश लोग समतावादी थे. उन्होंने बामनो को शासन में ४०% भागीदारी (reservation ) देने से मना किया. बामनो ने उन्हें बताया की हम तुम्हारी तरह ही विदेशी है, लेकिन उन्होंने बामनो का कुछ नहीं सुना.

१८८५ से १९२९ तक बामन लोग ब्रिटिशो को कांग्रेस के माध्यम से समजाते रहे. लेकिन ब्रिटिशो ने बामनो का कुछ सुनने की बजाय, बामनवाद ख़त्म करना शुरू किया और मूलनिवासी बहुजनो को न्याय देना जारी रखा. इससे बामन घबरा गए. उन्होंने सोचा की अगर ऐसा ही चलता रहेगा तो जल्द ही हमारी भारत की सत्ता चली जाएगी. इसलिए बामनो ने ब्रिटिशो को भगाने के लिए गाँधी के नेतृत्व में कहा "चले जाओ". मतलब, यह "बामनो के आज़ादी" का आन्दोलन था. इसी बामनो के आन्दोलन के तहत, १५ अगस्त १९४७ को बामन लोग ब्रिटिशो की गुलामी से आजाद हुए. यह हमारी आज़ादी नहीं थी. इसलिए अन्नाभाऊ साठे ने कहा, "यह आज़ादी जूठी है."

हम ( मूलनिवासी बहुजन) अभी भी आजाद नहीं है; हम बामनो के गुलाम है. इसलिए हमारी हजारो समश्या है. हमारी आज़ादी का आन्दोलन १८४८ में महात्मा फुले ने शुरू किया था. उसको शाहू महाराज और बाबासाहेब आंबेडकर ने आगे बढाया था. इस आन्दोलन को और आगे बढ़ना होगा . अगर हमे हमारी हजारो समस्याओ से छुटकारा पाना है, तो पहले हमे हमारी "आज़ादी" हासिल करनी होगी.
 
आझादी का आंदोलन ,आझादी का आंदोलन नाही था,बल्की वह आर्य युरेशिअन ब्रह्मणो के आझादी का आंदोलन था !  

Sunday, 5 August 2012

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?

शिवश्री प्रदीप इंगोले आपल्या शब्दात म्हणतात :
"

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?

धनगर-मराठा वाद पेटविणारे सुपारी बहाद्दर कोण?
वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक हा एका नवोदित लेखकाचा लेख वाचला त्यात जे प्रश्न लेखकाने जाणून बुजून विचारले त्याचे उत्तर एक शिव
इतिहास अभ्यासक मराठा म्हणून देणे कार्त्याव्या वाटले म्हणून हा लेख प्रपंच. १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी ब्रिगेडच्या ४०० कार्यकर्त्यांनी सकाळी ९ ते १० च्या सुमारास शिव सकाळी वाघ्याचा पुतळा फोडला...
आता काही जातीयवादी वृत्तपत्रांनी असा ओरड सुरु केलाय कि धुक्याचा फायदा घेऊन ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुतळा काढला पण त्यांना एवढी तरी अक्कल पाहिजे कि जर ब्रिगेड ला हे काम अंधारातच करायचे असते तर त्यांनी रात्रीच हे काम केल असत त्यासाठी सकाळच्या धुक्याची कशाला कशाला वाट बघितली असती?असो विषयांतर सोडून मूळ मुद्द्याकडे येऊ.लेखकाने या लेखात जाणून बुजून काही प्रश्न उपस्थित केले आहेत ज्याची उत्तरे माझ्या माहिती नुसार लेखकाला एक समतावादी कार्यकर्ता म्हटल्यावर चांगलीच माहिती पाहिजे.लेखक असे म्हणतात कि प्रश्न पुतळ्याचा नाही तर तो काढण्याच्या पद्धतीचा आहे.म्हणजे याचा अर्थ लेखकाला पण वाघ्या हे काल्पनिक पात्र आहे हे मान्य आहे.मग जर प्रश्न फक्त काढण्याच्या पद्धतीचा असेल तर मग ह्या कृतीने धनगरांच्या अस्मिता कशा दुखावतील?काही स्वंयघोषित इतिहासकारांचे असे मत आहे कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही वादासाठी हे मान्य करूयात कि ती समाधी शिवरायांच्या महाराणीची नाही पण ती समाधी दुसर्या कुणीतरी शिवरायांच्या जवळील व्यक्तीचीच आहे एवढ तर स्पष्ट आहे कारण वाघ्या कुत्र्याची तर ती समाधी नाही कारण वाघ्या कुत्रा नावाच्या पत्राचाच जन्म १९३६ पूर्वी झाला नवता पण हि समाधी मात्र फार प्राचीन आहे.जेवा राष्ट्रपिता ज्योतीराव फुलेंनी रायगडावर जाऊन शिव्सामाधीचा शोध घेतला आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहिला त्यात महात्मा फुलेंनी वाघ्या कुत्र्याचा साधा नाम निर्देश देखील केला नाही याचा अर्थ एवढाच कि वाघ्या त्या काळीही जन्माला नव्हता आणि शिवसमाधी पुढे असलेली ती समाधी कुण्यातरी शिवरायांच्या जवळील व्यक्ती किंवा महाराणी यांची होती मग अश्या व्यक्तीच्या समाधीवर कुत्रा बसवणे कितपत योग्य आहे?धनगर समाजाची अस्मिता जर फक्त एक काल्पनिक विदेशी कुत्रा हटविल्याने दुखावली जात असेल तर तो विदेशी कुत्रा ज्या मराठ्यांच्या महाराणीच्या समाधीवर बसवला आहे त्या मराठ्यांच्या अस्मिता किती पटीने दुखावल्या जात असतील या गोष्टीचा विचार धनगर समाजाने केला पाहिजे.एक काल्पनिक विदेशी कुत्रा कुणाच्या अस्मितेचा विषयच कसा होऊ शकतो?लेखकाने लिहिलेली भाषा हि नरके व्हाया सोनवणी व्हाया रामटेके व्हाया लेखक हा दुराचा प्रवास करून येते हे स्पष्ट जाणवते.लेखकांनी ब्रिगेडला विरोध केला ह्याचा मला खेद वाटत नाही आणि लेखकाने आंधळे समर्थन करावे ह्या मताचा देखील मी नाही पण ज्यांच्या सांगण्यावरून लेखकांनी हा विरोध केला त्यांची प्रामाणिकता आणि कार्यशैली लेखकाने आधी जाणून घ्यावी.लेखक म्हणतो कि मराठा-धनगर वादाचे कारण नरके-सोनवणी नाहीत पण मराठा-धनगर वादाचे कारण हे दोघेच आहेत.ज्या जाणकारांनी वाघ्या कुत्रा हा धनगरच्या अस्मितेचा विषय बनवला तो ब्रीगेद्नी आंदोलन हाती घेतल्यावरच का बनवला?जर वाघ्या हा धनगर आणि महादेव जाणकारांची अस्मिता होती तर जाणकार याआधी रायगडावर वाघ्याच्या दर्शनासाठी कितीदा गेले ह्याचा विचार समस्त धनगर समाजानी करावा हा सर्व प्रकार धनगर आणि मराठा यांच्यात वाद पेटवण्यासाठी काही सुपारी खोरणी केला आहे त्यांनी ब्रिगेडच्या बदनामीची सुपारी घेतली आहे हेच यातून सिध्द होते.लेखक लेखात ज्या नरके सोनवणी रामटेके यांना निर्दोष ठरवत आहे त्यांचे विचार लेखकांनी नित समजून घ्यावेत.संजय सोनवणीनि आज वाघ्याच्या निषेधार्थ उपोषण केले आणि असे व्यक्तव्य केले कि ब्रिगेडवर बंदी घालण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे सोनावानिनी एकदा जाहीर करावे कि असा कुठला दहशतवाद ब्रिगेडने केला ज्यामुळे त्यावर बंदी घाला अशी मागणी ते करतात.आणि जर त्यांना एवढाच जर दहशतवादी कृत्य आणि दहशतवादी संघटनेचा तिरस्कार येत असेल तर पुण्यात काल झालेल्या बॉम्ब स्फोटामागे हिंदुत्ववादी शक्तीचा हात आहे असे पोलिसांनी सांगितलाय मग उद्या संजय सोनवणी ह्या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी आणा म्हणून उपोषणाला बसणार आहेत का?या त्रय्तील रामटेके नावाच्या महाशयाला मी भेटलो आहे हा माणूस समस्त मराठा समाज आणि शिवराय यांचा देखील द्वेष्ट आहे आणि तो शिवरायांनी महाराणा डावलल व शिवराय मनुस्मृतीचे समर्थक होते अशा मताचा आहे.लेखक एक समतावादी कार्यकर्ता आहे याबद्दल मला संशय नाही पण रामटेके सारख्या व्यक्तीचे हे विचार लेखकाला मान्य आहेत का?दुसरा एक प्रश्न लेखक उपस्थित करतात कि शालिनीताई,शशिकांत पवार ह्या मराठा नेत्यांना मराठा म्हणून सौफ्ट कोर्नेर दिला जातो पण नरके सोनवणी ह्यांना का नाही? तर लेखकाला विनोद अनावृत नावाचा एक बुधिस्त लेखक माहित असेल ह्या लेखकाने शिवरायांच्या द्वेषापोटी शिवरायांवर गरळ ओकणारे लेखन केले आहे तरीही तो बहुजन असल्यामुळे ब्रिगेडने त्याला धारेवर धरले नाही तसेच रुप्राज संघावते ह्यांना पण ब्रिगेड ने बहुजन असल्यामुळे झुकते मापाच दिले ब्रिगेडला वाटले असते तर ह्या दोन्घाचा कधीच सुदर्शन झाला असता पण बहुजन असल्यामुळेच ब्रिगेडने त्यांना सौफ्त कोर्नेर दिले एवढे असूनही लेखक असे विधान करतात कि फक्त मराठ्यानच ब्रिगेड बहुजन म्हणून सौफ्त कोर्नेर देते.लेखक लेखाच्या शेवटी लिहितात कि दादू प्रकरणी १८ पगड जातींनी ब्रिगेडला मदत करून दादू हटविला याचा अर्थ १८ पगड जातीच्या लोकांचा दादुला विरोध होता मग नरके नावाच्या प्राण्याचे दादुला समर्थन होते त्याच नाराकेला लेखक निर्दोष कसे ठरवतात.
लेखक फक्त मराठ्यांकादुनच समाजास्याची अपेक्षा कशी करू शकतात जर धनगर समाजाने वाघ्याचा सविस्तर अभ्यास न करता कुण्या न जाणकाराच्या म्हणण्यानुसार वाघ्या कुत्र्याला जर अस्मितेचा विषय बनविला तर या महाराष्ट्रात फार मोठी दंगल घडू शकते आणि सुपारी बहाद्दरान हेच हवे आहे.कुत्र्याला अस्मिता बनवून धनगर समाजाला भादाकावानार्यानी हे पण लक्षात घ्यावे कि अस्मित मराठ्यांना पण असते आणि मराठे शिवरायांच्या बाबतीत बदनामी कधीच सहन करू शकणार नाहीत.आता सत्य तपासून समाजास्या दाखवण्याची गरज आहे जर धनगर समाजाने आक्रमकतेची भाषा केली तर पुढील परिणामांना मराठ्यांना दोष देण्याचा काम कुणी करू नये एवढीच जिजाऊ चरणी प्रार्थना......जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

Wednesday, 1 August 2012

. ब्राह्मणी वाघ्या -ब्राह्मणी नीती

सत्य असत्याशी मन केले ग्वाही  ! मानियले नाही बहु मता !!
 नुकताच रायगडावरील वाघ्या कुत्राचे शिल्प आमच्या संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी काढले .त्यावर उलट सुलट चर्चा चालू झाली .
ज्याला त्याला, ज्याची त्याची बाजू मांडण्याची संधी आम्ही पूर्णपने  देत आहोत . आमची बाजू  अशी आहे कि .
आमचा विरोध ब्राह्मण, ब्राह्मणी संस्कृती आणि ब्राह्मणांनी कलेले काळे कारस्थाने याशिवाय कोणाला हि नाही .
धनगर समाजाला तर मुळीच नाही .आणि हो  राजकीय  नेत्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही सत्य मनात असू तर तो आमचा मूर्खपणा ठरेल .
सत्य आम्ही जाणले पाहिजे . मराठा लोक सुद्धा कुत्रा पूजनीय मानतात पण जिवंत . मेलेले ,अनेतिहासिक नव्हे .राम गणेश गडकरी या ब्राह्मणाच्या नाटकाशिवाय ज्याला कुठलाच पुरावा नाही त्या वाघ्याचा एवढा थाट कि तो चक्क शिवरायांच्या समाधीच्या शेजारी . म्हणजे शिवरायांची लायकी काय तर कुत्र्या बरोबर हे भटमान्य टिळकांचे कारस्थान . हे आम्ही जाणले पाहिजे .
राजर्षी शाहुजी महाराज यांनी आपली(चुलत ) बहिण होळकर घराण्यात दिल्याचा इतिहास आहे .शिवाय त्यांनी २५ मराठा -धनगर विवाह लावल्याची नोंद आहे .मग भांडण अंगावर ओढून घेणार्यांना हा इतिहास पुसता येणार नाही . बाकी आमचा एकच उद्देश हा  भारतीय मूलनिवासी बहुजन समाज ब्राह्मणांच्या सांस्कृतिक ,क्षेक्षणिक ,राजकीय,धार्मिक  गुलामीतून मुक्त करणे.राष्ट्रव्यापी जन आंदोलन उभे करणे .होय ..........