Tuesday, 21 May 2013

मनुस्मृती,ज्ञानेश्वरी आणि दासबोध या मध्ये काय फरक आहे का?


मनुस्मृती, न्याणेश्वरी, दासबोध या मध्ये काय फरक आहे का?

ऋग्वेदामध्ये जे श्लोक आहेत. तेच पुरुषसुक्तामध्य
े आहेत. पुरुषसुक्तामध्ये जे श्लोक आहेत तेच मनुस्मृती मध्ये आहेत. मनुस्मृती मध्ये जे श्लोक आहेत तेच न्याणेश्वरी मध्ये आहेत. न्याणेश्वरीमध्ये जे श्लोक आहेत तेच दासबोधा मध्ये आहेत. याचा अर्थ ब्राम्हणांनी आजवर त्यांचे वर्चस्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. वरील तिन्हीही ग्रंथाचे ब्राम्हण रचियते सुमती भार्गव, न्याणेश्वर, रामदास हे जातीवादी आणि चातुर्वण्य मानणारे वळ वळणारे जंत होते. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्रांनी कोणते काम केले पाहीजे? हे ज्याप्रमाणे मनुस्मृतीने सांगितले आहे तेच पुढे न्याणेश्वर भटानी सांगितले आहे. आणि या दोहोँचाही वारसा पुढे रामदासाने नेटाने चालविलेला आहे. म्हणून या तिघांनीही कसे त्याकाळातील परिस्थीती, वेळ, काळ पाहून कसे विषारी फुत्कार सोडले आहेत किँवा सगळे बामण कसे एकाच माळीचे मणी असतात हे पुढीलप्रमाणे कसे सिध्द केले आहे ते थोडक्यात पहा...

1) मनुस्मृती

"सर्वस्यास्य तु सर्गस्य गुप्त्यर्थँ स महाद्युति:।
मुखबाहूरुपज्जानां पृथक्कर्माण्यकल्पयत्" (1:87)
"अध्यापनमध्ययनं यजनं याजनं तथा ।
दानं प्रतिग्रहं चैव ब्राम्हणानामकल्पयत्" (1:88)
"प्रजानां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च।
विषयेष्वप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समासत: (1:89)
"पशूनां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च।
वाणिक्पथं कुसीदं च वैश्यस्य कृषिमेव च" (1:90)
"एकमेव तु शुद्रस्य प्रभु: कर्म समादिशत् ।
एतेषामेव वर्णानां शुशुषामनसूयया" (1:91)

वरील श्लोकामध्ये ब्रम्हदेवाने गर्भवती राहीला असून त्यानेच चार वर्ण आपल्या शरिराच्या विशिष्ट भागामधून अर्थात मुखातून ब्राम्हण, बाहुतून क्षत्रिय, मांडीतून वैश्य आणि पायातून शुद्र असे वर्ण निर्माण करुन त्यांना त्यांच्या कामाचेही मनुस्मृतीच्या वरील श्लोकातून वाटप करण्यात आले जसे कि शिक्षण घेणे, विद्यार्जन करणे, दान घेणे अशा प्रकारची प्रमुख आयत्या बिळात नागोबासारखे आरामदायी कामे ब्राम्हणांनी त्यांच्याकडे घेवून प्रजेचे रक्षण करणे, दान धर्म ही क्षत्रियांनी करावयाची कामे तर जनावरे पाळने, व्यापार, सावकारी ही वैश्याची कामे तर शुद्रांनी या तिन्ही वर्णाची सेवा करणे अशा प्रकारच्या कामाची वाटप मनु ने केलेली आहे वरील श्लोकामधून ब्राम्हणांनी ज्या अर्थी स्वताकडे श्रेष्टत्व ठेवले त्या अर्थी ही शेँडीधारी मंडळी नक्कीच नीच होती हे सिध्द होते आणि ज्या अर्थी ईतर वर्ण व सर्वात जास्त शुद्र हिणवले गेले त्या अर्थी ही जात नक्कीच महान होती श्रेष्ट होती हे सिध्द होते. मनुस्मृतीचे काम वाटपसंदर्भात दिलेले मत झाल्यानंतर आता न्याणेश्वरीचा रचियता ज्ञानेश्वर  कसा जातीवादी आहे. तो मनुस्मृतीमध्ये जी चातुर्वण्यपध्दत मानली गेली आहे किँवा कोणत्या वर्णाने काय कार्य केले पाहीजे हे थोडक्यात पुढील प्रमाणे पहा...

2) ज्ञानेश्वरी
"तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण ।
तरी जयां मुख्य ब्राम्हण धुरेचे कां" (818)
"येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राम्हणाच्याचि मानिजे मानी ।
जे ते वैदिकाविधानी । योग्य म्हणौनि" (819)
"चौथा शूद्रु, जो धनंजया । वेदी लागू नाही तया
तह्री वृत्ति वर्णत्रया अधिन तयाची" (820)
"आणि वैश्य क्षत्रिय ब्राम्हण। हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण। ते शुद्रकर्म" (18:883)
"पै द्विजसेवेपरौतेँ। धावणे नाही शुद्रातेँ ।
एवं चतीर्वर्णोचितेँ । दाविली कर्मे॥" (18:884)
"तैसे वर्णाश्रमवशेँ । जे करणीय असे ।
गोरेया आंगा जैसे । गोरेपण" (18:887)
"हे विहित कर्मपांडवा । आपुला अनन्य ओलावा ।
आणि हेचि परमसेवा मज सर्वात्मकाची" (18:906)
"अगा जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत ।
म्हणौनि केलिय निभ्रांत । सापडेचि तो" (18:911)
"तुम्हा वर्णविशेषवशे । आम्ही हा स्वधर्मुचि विहिला असे ।
याते उपासा मग आपैसे । पुरती काम" (3:88)
"म्हणौनि स्वधर्मु जो सांडील । तयाने काळु दंडील
चोरु म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचे" (3:112
   ज्ञानेश्वरी च्या वरील श्लोकावरुन ज्ञानेश्वर  भट हा किती जातियवादी मानसिकतेचा होता हे सिध्द होते. ज्याप्रमाणे मनुस्मृती ब्राम्हण सोडून इतर वर्णीयांनी कोणती कामे केली पाहीजेत हे सांगते तेच न्यानेश्वर कुलकर्णी ने त्याच्या न्यानेश्वरीमधून सांगितलेले आहे.  ज्ञानेश्वर भट हा फक्त ब्राम्हणांनाच श्रेष्ट समजत होता तर ईतर वर्णाँना निच समजत होता हे त्याने वरती दिलेल्या श्लोकातून सिध्द होते. वरील वर्णांनी कोणताही दुजाभाव न करता ब्राम्हणांची सेवा केली पाहीजे असे ज्ञानेश्वर   कुलकर्णी ठासून सांगतो. पुढे तो ब्राम्हणाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे असे ज्ञानेश्वर सांगतो. मग इथे प्रश्न हा निर्माण होतो कि ब्राम्हणाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे असे या भटाला का सांगायचे आहे? बरे बामणांचीच सेवा करणे असा काही नियम आहे कधी तरी शुद्रांची ही सेवा केली पाहीजे असे या कुलकर्णीला वाटत नाही का? याचाच अर्थ ज्ञानेश्वर हा त्याकाळातील शुद्र व आताचे एससी, एसटी, ओबीसी, मराठा यांना बामणांची सेवा करण्यासाठी देवाची भिती घालतो. यावरुनच न्याणेश्वरी आणि त्याचा रचियता जाणवेधारी  ज्ञानेश्वर कुलकर्णी हा किती जातीयवादी भट होता हे सिध्द होते. सुमती भार्गव लिखीत मनुस्मृती, ज्ञानेश्वर  कुलकर्णी लिखित न्याणेश्वरी झाल्यानंतर आता रामदास लिखीत दासबोध हा ग्रंथ ही जातीवाद आणि चातुर्वण्य पध्दत मानतो ते पुढीलप्रमाणे थोडक्यात पहा...

3) दासबोध

"नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथे आचारचि बुडाला ।
वेदशास्र ब्राम्हणाला । कोण पुसे" (दासबोध 14. 7)
"ब्रम्हग्यानाचा विचारु । त्याचा ब्राम्हणापासीच अधिकारु ।
'वर्णानां ब्राम्हणो गुरु:' ऐसे वचन।
गुरुत्व आले नीचयानी । काही एक वाढली महंती
शुद्र आचार बुडविती । ब्राम्हणांचा ।
गुरु तो सकळांसी ब्राम्हण । जह्री तो झाला क्रियाहीन ।
तरी तयासीच शरण । अनन्यभावे असावे ।
सकळासि पुज्य ब्राम्हण । हे मुख्य वेदण्या प्रमाण ।
वेदविरहिते ते अप्रमाण । ते अप्रिये भगवंता ।
ब्राम्हण वेद मुर्तीमंत । ब्राम्हण तोचि भगवंत
पुर्ण होती मनोरथ । विप्रवाक्ये करुनि ।"
(दासबोध 5-1,6,10,12)
"अंत्यज शब्दग्याता बरवा । परी तो नेऊन काये करावा
ब्राम्हणासन्निध पुजावा । हे तो न घडे की"
(दासबोध 5,1,16)

पाहिलत हे न्याणेश्वरानी आणि रामदासानी कसा मनुस्मृतीचाच वारसा हक्क पुढे नेहला आहे. रामदास हा वेद सांगतील ते प्रमाण मानतो. त्यानेही वरील श्लोकामध्ये ब्राम्हणांना ईश्वर संबोधून त्याची सेवा शुद्रानी केली पाहीजे असा अट्टाहास धरतो. म्हणून मला तरी वरील तिन्हीही ग्रंथामध्ये कोणताही फरक दिसत नसून हे तिन्ही ग्रंथ सारखेच जातीयवादी होते हे सिध्द होते. अशा ग्रंथाचे पारायण नव्हे तर दहन मात्र झाले पाहीजे या मताचा मी आहे.
तसेच मनुस्मृतीचा, न्याणेश्वरीचा, दासबोधाचा अट्टाहास धरणाय्रा या तिन्हीही ब्राम्हण लिखित ग्रंथाचा डंका पिटणाय्रा त्या ब्राम्हणवाद्यांना माझे काही प्रश्न आहेत ते पुढीलप्रमाणे पहा...

1) मनुस्मृती मध्ये काही श्लोक चांगले आहेत असे बोलणाय्रांनी बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली याचे उत्तर द्यावे?
2) लहान वयात अर्थात पंधरा सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर  कुलकर्णी ने ज्ञानेश्वरी लिहून खुप चांगले कार्य केले आहे असे तोँड वासून बोलणाय्रांना शिवपुत्र युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी चार ग्रंथ नखशिखा, नायिकाभेद, सातसतक, बुधभुषण नावाचे चार ग्रंथ लिहले ते तुम्हा लोकांना दिसत नाहीत का?
3) दासबोध आणि त्याचा रचियता शिवद्रोही रामदास याची वाह वाह करणाय्रा तमाम भटांना संत तुकाराम महाराजांची गाथा त्यांनी लिहलेली रचना दिसत नाहीत का?
द्या उत्तरे भटांनो?
- लेखक - निरंजन लांडगे...

Friday, 17 May 2013

खरच हिंदू (ब्राह्मण )धर्म गर्व करण्याच्या लायकीचा आहे काय ?



 स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात "हिंदू हि मोगलांनी दिलेली  शिवी आहे . हि म्हणजे हीन आणि दु म्हणजे दुय्यम म्हणजेच शुद्र ,तुछ्य ,गुलाम ,जिंकून घेतलेले होय ." म्हणूनच दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली . हिंदू समाजाची नव्हे . असे असेल तर गर्व काय गुलामीचा करयचा ?


१ )एकेकाळी स्त्रियांच्या डोक्यावरील केस भादरून त्यांना बोडखे जीवन जगाय लावणारा हिंदू धर्म . एवढेच काय तर स्त्रियांना जिवंत जाळून ढोल तासे बडवत मंत्र म्हणनार्या ब्राह्मणांचा हिंदू धर्म खरच गर्वाची बाब आहे काय ?

२) वर्ण व्यवस्था ,जाती व्यवस्था निर्माण करून असमानता दर्शक वागणूक देणारा . माणसामाणसात भेद निर्माण करणारा . धर्म खरच मनापासून गर्व करण्याच्या लायकीचा आहे काय ?
 ३) हिंदू धर्म एवढा ग्रेट होता तर मग संतांनी वेगळे धर्म का काढले ज़से कि महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत , संत चक्रधर स्वामी यांनी महानुभाव (परधर्म ) तर संत नामदेव यांनी भागवत (वारकरी ) धर्म का काढला ?
४) आत्तापर्यंत ब्राह्मणांच्या मुलांचा  हजेरीपटावरील  धर्माचा रकाना रिकामा का असायचा ? धर्म म्हणून "ब्राह्मणधर्म" हा शब्दप्रयोग ब्राह्मण आत्तापर्यंत का करत आलेत ?
५)शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नाकारणे असो कि किवा तुकोबांचा गाथा 
पाण्यात बुडवणे असो . हिंदू धर्म असे कसे करू शकतो ?
६)मानुस्म्रती हा हिंदू धर्माचा कायदे ग्रंथ . ज्याने शूद्राला कुठलेही हक्क अधिकार दिले नाहीत पण शिक्ष्या मात्र भयानक दिल्या
जसे कि संस्कृत चा अभ्यास का केला म्हणून छ संभाजी महाराजांची हत्त्या या ग्रंथा प्रमाणे करण्यात आली . संत चोखोबा हे जातीने महार पण लोकांना शहाणे करत आहेत म्हणून त्यांच्या अंगावर वेस ढकलून त्यांची हत्त्या करण्यात आली . एवढेच नव्हे तर संत रविदास यांची हत्त्या चीत्तोदगडावर चर्म कापण्याच्या हत्त्याराने करण्यात आली ग़ोरा कुंभाराचे हात तोडण्यात आले . जनाबाई ला सुळार देण्यात आले . मीराबाई ला कृष्ण मंदिरात विष पाजून मारले गेले .सन्त नामदेव यांच्या समवेत घरच्या १४ जणांना पाण्यात बुडवून मारण्यात आले . कबीरांच्या देहाची म्हणे फुले झाली . हि सगळी कारस्थाने हिंदू धर्म प्रमुख भटजींचे . काय समस्या होती ब्राह्मनांची?
 ७ ) बरे या धर्माचा ठोस धर्म ग्रंथ कोणता? मुख्य देव कोणता? धर्म प्रमुख कोणता ?

अजून किती तरी पुरावे देता येतील . आमच्या  महापुरुषांना संपवणारा धर्म आमचा कसा ?

Monday, 6 May 2013

ख्रिश्चन धर्मात्तील एक स्त्री ..

ख्रिश्चन धर्मात्तील एक स्त्री चर्च मध्ये गेली आणि आपल्या पापांची कबुली देवु लागली
ती म्हणाली
" हे प्रभू मी कालच्या सोमवारी एका राजकारण्यापासी झोपले मला माफ कर "
चर्च मधील समोरचे लोक म्हणाले येशु तुला माफ करेल
ती स्त्री परत म्हणाली
" हे प्रभू मंगळवारी मी एका चित्रपटाच्या नायकासोबत रात्र घालवली ,मी पाप केले मला माफ कर "
समोरील लोकांनी होकारार्थी माना डोलावल्या
ती परत म्हणाली
" हे प्रभू बुधवारी मी ए
का व्यापार्या सोबत ,गुरुवारी एका दुकानदारासोबत ,शुक्रवारी एका गुंडा सोबत ,आणि शनिवारी एका कॉलेज तरुणासोबत रात्र गालावली मला माफ कर "
लोकांनी माना डोलावून देव तुला माफ करेल अशी सम्मती दिली

आणि पुढे ती स्त्री म्हणाली

" आणि आज मी ठरवूनच आले आहे कि प्रभू प्रायश्चित्त म्हणून आजची रात्र मी तुझ्यासोबत घालवणार "

मागे एक पिलेला दारुड्या होता तो म्हणाला

" घालाव रात्र ,तुला सवयच आहे रोज कोनापाशीतरी रात्र घालवायची ,आज प्रभूपाशी नीज ,आज प्रायश्चित्त घे म्हणजे उद्यापासून मोकळी
पाप करायला ,परत पुढच्या आठवड्यात ये चर्च मध्ये "

असले खोटे धर्मच मुळी पाप वाढवाय कारणीभूत ठरतात