Saturday, 21 June 2014

संत तुकोबाराय 





येकदा जगदगुरु संत तुकोबाराय पुन्यातुन दिंडि घेवुन जात होते .मुख्य पुन्याततुन जाताना येका भर चोकात जोराचा पाउस सुरु झाला.दिंडितले सर्व वारकरी आडोसा शोधत इकडे तिकडे पळायला लागले.आणि सर्वजन वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे जावुन उभे राहीले .परंतु तुकोबाराय मात्र पावसातच भिजायला लागले .त्याच चोकात येकी कडुन मंदिर तर दुसरी कडुन मस्जिद होती .मंदिराच्या ब्राम्हनानी लगेच दरवाजे बंद केले.पन मस्जिदित मात्र चर्चा सुरु झाली ." आरे ओ तुकाराम भिग रहे है." "ओ बहुत ही बडे संत है "
वगैरे वगैर
आणि मग काय आश्चर्य मस्जितीतील मुसलमानानी तुकोबारायाना आत मधे आदरपुर्वक धरुन नेले .नंतर सर्व दिंडि मस्जिद मधे गेली.सर्व वारकरी मस्जिदमधे जमले.रात्रीची किर्तनाची वेळ झाली.मुर्ती पुजा न माननार्यांच्या मस्जिदित तुकोबा काय बोलतील आनि कसे किर्तन करतील याची सर्वाना उत्कंठा लागली .तुकोबा किर्तनाला उभे राहीले आणि आभंग घेतला.

आल्ला देवे अल्ला दिलावे !
अल्ला दारु अल्ला खिलावे !!
अल्ला बगर नही कोये !
अल्ला करे सो ही होये !! 1 !!

(आभंग क्र.444.गाथा देहुची प्रत )

बोला जगदगुरु संत तुकाराम महाराज की ...
नितिन सावंत परभणी


Tuesday, 6 May 2014

ब्राम्हण कभी इमानदार नही हो सकता

ब्राम्हण कभी इमानदार नही हो सकता
1) प्रतीदिन जिसको हिंसा करके बली चढायाजाता है उस महाकाली की पुजा ब्राम्हन करता है . यानी की हिंसा का ब्राम्हान समर्थण करता है .
ओर दुसरी तरफ महावीर ओर तथागत बुद्ध की मुर्ती के सामने आहींसा की बात करता है
2) ब्राम्हण उस पर्शुराम की पुजा करता है जिसने 21 बार क्षत्रियोंका नरसंहार कीया
ओर उस क्षत्रिय राम की भी पुजा कर्ता है .
3)ब्राम्हाण खुद को हिंदु धर्म का ठेकेदार केहलवाता है ओर जिस हिंदु धर्म मे पिर , दरगाह को मान्यता नही है फिर भी उस दरगाह ,पिर का पुरोहीत पुजारी बनता है .
4) 33 करोड देवी देवताओ को मान्यता देनेवाला ब्राम्हाण साइ मंदिर मे जाकर केहता है " सब का मालिक येक "
5) गो हमारी माता है केहनेवाला ब्राम्हण आपनी शादी मे आटे की गाय काटता है .ओर गाय भी खाता है
6)  कभी केहता है मुसलमान खराब है तो कभी केहता हॆ बोद्ध आछे नाही है
ओर रेस्तेदारी तो दोनोसे भी करता है . झगडे लगाने मी हमेश्या माहीर
7)स्टेज से समानता के उपर बडी उचे आवाज मी भाषण देनेवाला ब्राह्मण . घरमे छुत आछुत की बाते करता है . असमानता , गैर बराबरी हमेश्या बरकरार रखनेका काम ब्राह्मण करता है
8)मंदिरो आश्रामोन्से से अंधश्रद्धा का प्रचार करनेवाला ब्राह्मण अंधश्रद्धा निर्मुलन समितीमे भी  काम करता है .

दोस्तो दोहरे चरीत्रवाले लोग कभी इमानदार नही होते .और ब्राम्हाण हामेश्या दोहरे चरीत्रमे जीता है .ब्राम्हन बेइमान है .
तो इन बेइमानो को हाटाओ इस देश से
 ब्राह्मण भगवो
देश बचावो

Monday, 14 April 2014

कॉ. शरद पाटिल

जानिव-नेनिवान्वेशी तर्कशास्त्रकार कोम्रेड शरद पाटिल यान्ना भावपुर्न शिवांजली

इतिहास हा 2 पद्धतीने आभ्यासता येतो
1)जानीवे च्या ब्राम्हनी आन्वेशन पद्धतीने आणि
2)नेनीवेच्या अब्राम्हनी आन्वेशन पद्धतीने .

हे सर्व प्रथम मंडुन इतिहासाचे आनेक न उलगडलेले पैलु सहज उजेडात आननारे महान व्यक्तिमत्व म्हनजे को.शरद पटिल होय .

को.शरद पाटिल यान्नी जगाला निरुती ह्या अद्यगनमातेचा वारसा शोधुन देन्याचे काम सर्वप्रथम केले . आनि जगभरातल्या आनेक देश्यान्नी ते मान्य देखिल केले .वैराज आर्थत शक्त धर्माच्या परुजिवनाच्या शंभुराजे , शिवरायांच्या कार्याला आधुनिक भारतात येकमेव लिखित पाठिंबा देनारे the great शंशोधक म्हनजे को.शरद पाटिल होत . जाती आंताच्या लढ्याचा वर्ग व्यवस्थेत समावेशच होत नाहि हे शिद्ध करुन मार्क्स ची आनेक मते खोडताना त्याना फार त्रास झाला .म्हनुन स्वतंत्र मार्क्स फुले आंबेडकरवाद काढुन भारतात जाती निर्मुलनाचे काम त्याना करावे लागले .आनि महर्शि विठठल रामजी शिंदे सारखे येकाकी राहान्याचे दुख आयुश्यभर त्यांच्या वाट्याला आले .काल (12 ऐप्रिल 2014) ला भारताने येक केवढा मोठा महापुरुश गमवला याचा आंदाज सुद्धा बांधता येनार नही .आलिकड्च्या काळात येकांगी लिखान करनार्या लेखकानी तर समग्र शरद पाटिल वाचलेच पाहिजेत . आणि ज्याना जातिअंताचा लढा लढायचाय त्यान्नी तर 'सपा' ला समजुन घेतलेच पाहिजे .आपली नाळ थेट मात्रसत्ताक ,स्त्रीसत्ताक गण व्यवस्थेशी जोडुन देवुन आपला वारसा पुन्हा आपल्याला परत मिळवुन देन्याचे काम 'सपा' नी केले आहे . नहुशाचे शिल्प हे भारताचे राट्रीय शिल्प व्हावे आशी त्यांची इछा होती .त्यांची मनोकामना लवकरच पुर्ण होवो.

त्यांच्या कार्य कर्त्रुत्वाला हाजारोवेळा सलाम .