Thursday, 21 June 2012

बाळनतिनीच्या खोलीपासून ते मसनवाट्यातील सरना पर्यंत ब्राह्मणांचा कब्ज्या

भारतात बाळनतिनीच्या खोलीपासून ते मसनवाट्यातील सरना पर्यंत ब्राह्मणांचा कब्ज्या असल्यामुळे,

त्यांनी आम्हाला अत्यंत नीच समजून  लुटले . त्यांनी संस्कृत मधून आम्हाला शिव्या काय दिल्या ...आमच्या माय-माऊल्यांची बदनामी काय केली ...विचारूच नका ..
सती गेलेल्या स्त्रीच्या राखेला हात लावण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना ....का?.... तर ती स्त्री विविध दाग-दागिने घातलेली असे .त्या दागिन्यासह ती स्त्री सरणावर बळजबरी जाळली  जायची .ओरडताना तिचा आर्त बाचावाचा ,किंकाळीचा आवाज लोकांना ऐकू येवू नये म्हणून ढोल ,तासे बडवले जायचे .नामर्द ब्राह्मणी संस्कृती हे फक्त डोळ्यांनी बघायची . आणि मग दुसर्या दिवसी राखेतील उजळलेले दागिने इतरांच्या हाती लागू नयेत म्हणून
"सती गेलेल्या स्त्रीच्या राखेला हात लावण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना"
हा नियम भटांनी केला .....एखादा राजा मेल्यास त्याची राणी जर सती गेली तर साधारणतः ५ ते ७ किलो सोने भटाच्या झोळीत पडत असे .......म्हणूनच सतीप्रथा भटांनी उदयाला आणली .....ती त्यांची रोजगार हमी योजना होती ....
  लग्न झाले कि हिंदू अर्थात ब्राह्मण  धर्मात सत्य नारायण घालून गृहस्थ जीवनाला सुरवात होते ....
पण सत्य नारायण घालणारा हिंदू धर्म प्रमुख, तुम्हाला म म म्हणायला सांगतो ...
तुम्ही त्याला कधी विचारले का कि म म च का? क क ,,ग ग का नाही? त्यात पण १ गोम आहे ....
म म म्हणजे .....मम भार्यां म समरपयामी ! म्हणजे माझी बायको समर्पित करतो .......
मग ब्राह्मण अर्थात भूदेव तुमच्या बायकोला तुमच्या डोळ्यासमोर कुंकू लावून स्पर्श करतो ..
म्हणजे आधी ती स्त्री भूदेवाची बायको होते मग तुमची .बघा हि ब्राह्मणी लबाडी ..असल्या कितीतरी भटांच्या करामती सांगता येतील ...

मग घालणार न सत्यनारायण ....म्हणणार न म म ....

Tuesday, 29 May 2012

हे मफिवीर विनायक दामोदर सावरकराने इंग्रजांना लिहिलेले पत्र.......................!

हे मफिवीर विनायक दामोदर सावरकराने इंग्रजांना लिहिलेले पत्र.......................!
 "मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्याखर्चिक मुलगा आहे मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातूनसुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्या ब्रिटिश सरकारने माझी सुटका केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्या सरकारचा जयजयकार करील." "एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील." "माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?" 
 काय तुम्हाला या देश्द्रोह्याला स्वातंत्र्यवीर म्हणावे वाटते? छत्रपती शिवाजी महाराजांसह खर्या महा -मानवांच्या जयंती अणि पुण्यतिथि कपट रचून तिथी प्रमाने साजरी करणार्या भटांनी ह्या सावरकराची ११ मे ला तिथी नुसार झालेली जयंती का साजरी केलि नाही.आता बघा २८ मे च्या तारखे नुसार होणार्या जयंतीच्या किती पोस्ट मिळतात वाचायला. अन्दमानात काळ्या पाण्याची शिक्षा झालेले जवळपास ७६० लोक होते. ते सर्व शिक्षेत मरण पावले, हे तर कोणाला माहित ही नाहीत. खरे क्रांतिकारी क्रांती सिंह नiना पाटलांच्या तूफान सेनेचे पत्ते ( addres ) व माफीनामा इन्ग्रजाना देऊन १९६६ पर्यंत जीवन जगलेल्या टया सावरकरचाच गवगवा..का ? 
जो कायम छत्री सोबत घेउन रहायचा. उन अणि पावसा पासून नेहमी बचाव करत रहनारा मानुस देश्याला काय स्वातंत्र्य देणार. आतापर्यंत भटानी फ़क्त तोडा अणि राज्य करा हीच प्रवृत्ती बाळगली आहे. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. पण आज आपण ज्या गोष्टी बदलायला हव्या होत्या त्या न बदलता त्याच हरामखोरांची साथ देत आहत. अणि आपल्यातील  बरेच जन विचरता की आज च्या ब्रम्हानांचा काय दोष.......! अणि ज्याना कोणाला हराम्दास, परश्या, टिळक, सावरकर ह्यांची बाजु घेउन खरया महामानवाना समाजा पासून दूर करून फालतू लोकांचा आदर्श्य म्हणून अशी भटे समजला आदर्श म्हणून दाखवायचे असतील तर तुम्ही ही तेच हरमखोर आहात. हा सर्व ब्राम्हणी कावा आहे. मी खाली पडलो तरी माझ नाक वरतीच, अशातला प्रकार आहे. ब्राम्हण कधीही आपली लबाडी उघडी पडू देत नाही. तो झाकूनच नेणार. त्यांचा सर्व इतिहास हा कळाकुट्ट आहे. लोकांना अजून खरा सावरकर हे काय रसायन होते हे माहित नाही. हा स्वातंत्र्य वीर नव्हता तर संडासवीर होता हे सार्या जगाला माहित झाले . तरी त्याची टिमकी वाजविणारे या देशात आहेत हि मोठी खेदाची गोष्ट आहे. असले पळपुटे आमचे प्रेरणा पुरुष होवूच शकत नाहीत .
जय जिजाऊ.............! जय शिवराय............!! जय शंभू राजे...........!!!

Tuesday, 22 May 2012

ब्राम्हणी साहित्याचा जाळीव इतिहास ;



ब्राह्मणी साहित्याचा जाळीव इतिहास पाहत असताना त्यामध्ये विविध ग्रंथांचा समावेश करता येईल.
 त्यामध्ये
महिलांची बदनामी करणारे
 १)वेदः उपनिषदे २)स्मृती :पुराने .
पण हल्लीच्या जाळीव इतिहासामध्ये दासबोध आधी जाळला पाहिजे .बघा हराम दास काय म्हणतो तो .


दासबोध : दशक ५ वा: मंत्रांचा
समास १ ला :- गरुनीश्चय .

गरु तो सकळांसी ब्राह्मण ! जरी तो झाला क्रियाहीन !!
 तरी तयासीच शरण ! अनन्य भावे असावे !!६!!

अहो या ब्राह्मणा कारणे ! अवतार घेतला नारायणे !
 विष्णूने श्रीवत्स मिरवणे !! तिथे इतर ते किती !!७!!

ब्राह्मण वाचणे प्रमाण ! होती शूद्रांचे ब्राह्मण !!
 धातू पाषाणी देवपण !! ब्राह्मनाचेनी मंत्रे !!८!!
सकळांसी पूज्य ब्राह्मण ! हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण !!
 वेद विरहित ते अप्रमाण !! अप्रिय भगवंता !!१० !!

असो ब्राह्मण सुरवर वंदती ! तेथे मानव बापुडे किती !
! ब्राह्मण जरी मूढमती !! तरी तो जगात वंद्य !! १५ !!

म्हणजे काय तर ब्राह्मण जरी मूढ -मूर्ख मती -बुद्धीने असला तरी तो जगात वंद्य ...बघा ..राम डासाचे लिखाण
.असले असमानता दर्शक लिखाण लोकशाहीतहि साहित्य दिंडीत खांद्यावर घेवून मिरवले जाते ...आणि आम्ही परिवर्तनवादी मात्र  गप्पच ...