Friday, 14 June 2013

हिंदी चित्रपटांतून ब्राम्हणी व्यावेस्थेला काय संदेश द्यायचा आहे .?


भारतीय मेडिया हा  ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे ते सतत या मेडीयाचा गैर वापर करून क्रमिक असमानता प्रस्थापित  करत असतात . मेडीयाचा वापर आजकाल भांडणे लावण्यासाठी राजरोसपणे केला जातो . 

हिंदी चित्रपटांचेही अगदी असेच वृत्त -वैक्कले , बुवाबाजीचा प्रचार हिंदी चित्रपट सतत करत आहेत ."कार्वाचोत का व्रत " हा तर ठरलेला सीन . बायकोने दिवसभर बिना  अन्न पाण्याचे उपासी राहायचे आणि रात्री नवर्याचे चाळणीत तोंड पहायचे . हा सन आमचा आहे का ?  बरे बायकांनीच उपासी राहायचे का ? नवर्यानी का नको ? हा तर मनुस्मृतीचा नियम झाला . 
हिंदी चित्रपटातील लग्न तर भटांशीवाय लागतच नाही ? काय लग्नाच्या दुसर्या पद्धती उपलब्ध नाहीत  काय ? आणि  सिरीयालीत तर घरात भले मोठे देवघर दाखवले जाते आणि त्यात घनटा  घनटा  सामुहिक पूजा दाखवली जाते . हिरो हरला ,थकला कि मग मंदिरात जातो आणि देवाला शिव्या घालतो मग देव त्याला  प्रसन्न होतो . हा दैववादीपण आजच्या विज्ञान युगात तरुणांना शिकवून हा देश ब्राम्हणांना कुणीकडे घेवून जायचा आहे . 
विलन ,खलनायक महटले कि दाढी ,टोपीवाला मुसलमान आलाच , विलन म्हनुन नेहमी मुस्लिमांची नवे बदनाम केली गेली . कधी ब्राह्मण विलन म्हणुन दाखवला गेला का?
पण कमिशनर ,police इन्स्पेक्टर महटले कि मग पांडे , चतुर्वेदी , गुप्ता ,शुक्ला , कुलकर्णी हि सगळी ब्राह्मण मंडळी , आणि कमिशनर ,police इन्स्पेक्टरच्या हाताखाली  काम करणारे हवालदार म्हटले कि मग जाधव , कांबळे , सावंत असली नावे . हे सगळे  नाटक आमचे लोक पैसे देवून बघतात . मराठी चित्रपटांतून पाटील बदनाम केला गेला . निळूफुले आणि पाटील हे ठरलेले समीकरण त्यात बलात्कार आलाच . 
कॉलेज जीवनावर जेव्हा चित्रपट येतो तेव्हा त्यातील हेरो हा मोकार टूक्कार  बाहेर फिरणारा दाखवला जातो . त्याला मग एखादी प्रेमिका मिळणारच मग सुरु कॉलेज  आणि शिक्षणाचा कचरा . 
म्हणजे आमच्या तरुणांनी देखील असेच वागावे .  बोटावर वही फिरवत कोण्या तरी पोट्टीच्या मागे लागायचे असल्या प्रकारामुळे कितीतरी आमची तरुण मुले मार खावून , शिक्षणाला हात धुवून घरी बसली . 
बंदूक , चाकू असले हत्त्यारे  नेहमी वापरताना हिरो दाखवला जातो . पोरानो तुम्हीपण असेच करा . कायदा मोडा … पुलीसांचे ठरलेलेच आहे ते उशीरच येणार सर्व झाल्यावर. कायदा , पुलीस हे काही न्याय देवू शकत नाहीत मग हिरो कायदा हातात घेतो . कोर्टात जज ला शिव्या देवून न्यायदेवतेचा अपमान करतो वगेरे वगेरे …   हे पण चित्रपटांतून नेहिमी दाखवले गेले . कायदा बदनाम केला गेला .  आम्ही गप्पच . ब्राम्हणांची चित्रपट बघण्यात  गुंग। 

Tuesday, 11 June 2013

परवा परवा मुंबईमध्ये बी .जे .पी . काँग्रेसची दंगल झाली



परवा परवा मुंबईमध्ये बी .जे .पी . काँग्रेसची दंगल झाली, का झाली, कशासाठी झाली, कारणं परंपरा हा भाग वेगळा,... पण त्या दंगलीचा फायदा उठ्वून, एका काँग्रेसच्या मोहल्ल्यामध्ये काहि गुंड होते आणि त्याच काँग्रेसच्या मोहल्ल्यामध्ये एन पंचविशितली एक लावण्यखणी सोनिया नावाची युवती होती. देखणी,.... आरसपणी.. बस बघावं आणि बघतच रहावं इतकी लावण्यखणी, या गुंडांचा तिच्यावर डोळा होता, दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठ्वावा आणि त्या युवतीची आब्रु लुटावी......असा बेत त्यांनी आखला आणि दंगल एन जोमात असतानाच ,रात्रिच्या बारा साडे बारा वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले..........
बघता बघता दरवाजावर धड्का पडू लागल्या , आतली ती बावरली..... शहारली........घाबरली,
खिडकितुन बघितलं.... गुंड दिसले... इरादा ध्यानी आला तसे जिवाच्या आकांताने धावत सुटली.
मुंबईच्या रस्त्यावरुन रात्रिच्या बारा साडे बारा वाजता बेभानपणे पळतेय. गुंड पाठलागावर आहेत, तिला कळून चुकलं....या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आब्रुची लक्तरे ईथे रस्त्यावरच टांगली जातील,म्हणून बेभान पळतेय जिवाच्या आकांताने काळोख चिरत धावतेय.....धावता....धावता एका बोळात
शिरली बोळातल्या एका घरात तीला उजेड दिसला धपापत्या उरानं दारापुढं आली.... दार ठोठावलं दार उघडलं गेलं.....दारात उभा होता एक एन तिशीतला एक बी .जे .पी .चा हिंदु युवक नाव अटलजी .
दारात सोनिया पाहीली त्याला आश्चर्य वाटले. बाहेर दंगल चाललीय बी .जे .पी . काँग्रेसची. हि कॉंग्रेस ची मग या बी .जे .पी .च्या दारापुढं कशी?.....
त्याने विचारले "काय हवयं?"
ती युवती सोनिया म्हणाली " काही बी.जे.पी. चे गुंड माझ्या पाठलागावर आहेत, एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का? माझी आब्रु लुटायचा बेत आहे त्यांचा."
हा युवक म्हटला "निश्चिंत आत ये घर तुझच आहे" तिला आत घेतलं, स्वतःच अंथरुण्-पांघरुन दिलं आणि सांगितलं "शांत झोप इथ तुला कसलीही भिती नाहि, मी स्वता: दाराशी राखण करीत राहतो रात्रभर.. ते गुंड परत येणार नाहित तुला त्रास दयायला."
ती युवती युवती झोपी गेली, हा दाराशी राखण करीत बसला, पण राखण करता करता डोक्यात विचार आला.... बाहेर दंगल चाललीय बी .जे .पी . काँग्रेसची हि मुलगी सोनिया कॉंग्रेस ची मी अटलजी बी .जे.पी. चा . मग या बीजेपी च्या घरात तिने आसरा मगितलाच कसा?.....तिला भिती नाही का वाटली?..... आणि ते गुंड तिची आब्रु लुटाण्यासाठी तिच्या मागावर आहेत..... मि ही घरात एकटाच आहे, मी हि तरुण आहे,
मनात आणलं तर ...आता... याक्षणी....इथच... या युवतीची आब्रु मि लुटु शकतो, हिला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नाही......मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात निश्चिंत पणे थांबलीय?
रात्रभर विचार केला उत्तर मिळलं नाहि..... सकाळ झाली ति युवती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले.........पण न रहावून याने विचारले
"बाहेर दंगल चाललीय बी .जे .पी . काँग्रेसची तू कॉंग्रेसची मी बीजेपी चा मग माझ्या घरात आसरा कसा मगितलास ? ते गुंड तूझी आब्रु लुटाण्यासाठी तूझ्या मागावर होते...पण मि ही घरात एकटाच होतो........ मी हि तरुण होतो...........मनात आणलं तर रातोरात तुझी आब्रु मि लुटु शकलो आसतो........तूला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नव्हतं ......मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात थांबलीस?
त्यावर ती युवती म्हणाली "त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे धावत होती. मुंबईच्या रस्त्यावरुन सैरावैरा पळत होते.......धावता....धावता या बोळात शिरली बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला धपापत्या उरानं मी दारापुढं आले.... पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मि आत डोकावुन पाहिलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला.......असमर्थ रामदासाचा फोटो दिसला.........आणि मगच मी दार ठोठावलं................
कारण मला माहिती आहे,... ज्या घरात असमर्थ रामदासाचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आब्रुला धोका नाही.....कारण रामदास छक्का होता ...तो लग्न मंडपातून पाळला होता .

पाहिलतं गेल्या साडे तिनशे वर्षा नंतरही पळपुट्या रामदासा बद्द्ल जनमाणसांमध्ये जी प्रतिमा आहे...ती हिच प्रतिमा आहे
रामदास स्मरणात आहेत ते फक्त एव्हढ्यासाठी.........

Sunday, 2 June 2013

आपली न्याय व्यवस्थाच मुळी अन्याय व्यवस्था आहे .

शिक्षेमुळे कोणतीहि व्यक्ती परिवर्तित झाली नाही.  ऽनि होत हि नाही . उलट होतं काय तर तुरुंग म्हणजे गुन्ह्याची विद्यापीठे होवून बसतात .नवशिके , हौशी गुन्हेगार बाहेर येताना अट्टल ,निडर गुन्हेगार म्हणून बाहेर पडतात . जणूकाही ते पदवी घेवून बाहेर पडलेत . दिलेल्या शिक्षेमुळे त्यांना अनुभवी ,बिनचुक्या गुन्हेगारांचा सहवास लाभतो . आणि मग ते ट्रेन गुन्हेगार म्हनून बाहेर येतात . आणि मग आत शिकलेले फंडे वापरायला लागतात . 
तुरुंगात सुम्पूर्ण वातावरण एकाच गोस्ट  सांगत असते कि चोरी करणे , खून करणे ,बलात्कार , हा काही गुन्हा नव्हे , आपण पकडले जाने हा गुन्हा आहे . तेव्हा पकडले न जाता गुन्हा कसा  शिताफीने कारायचा ते शिकून घ्या . 
आपली सगळी न्याय व्यवस्थाच  मुळी अन्याय  व्यवस्था  आहे . शिक्षा देवून लोकांना सुधारायची कल्पनाच मुळी विचार करायला लावणारी आहे . खरे म्हणजे गुन्हेगारांना इस्पितळात ठेवण्याची गरज आहे . त्यांना मानसोपचार तज्ञाकडे नेले पाहिजे  नाही तर  नैतिक शिक्षण दिले पाहिजे. करुना  दाखवून उपचार केला पाहिजे . शिक्षा म्हणजे त्याच्यावर सूड उगवणे ,त्याच्यावर हि परिस्थिती  का आली हे जाणून घेणे नव्हे . 
ह्या देश्यात केवळ टाटा ,बाटा अंबानी यांसारख्या केवळ पंधरा व्यक्ती श्रीमंत आहेत . हेच खरे दरोडेखोर ,गुन्हेगार आहेत . कुत्र्यांना a .c . आहे यांच्या कडे ,१ १ कोटीचे बंगले . हजारो एक्कर जमिनी यांच्याकडे . हे तर घटना विरोधी आहे . पण कुठे आहे 
न्याय व्यवस्था . गरिबांना ५ २ एक्कर पेक्षा जास्त जमीन बाळगता यात नाही , शेतीला वीज नाही , गरिबांना न्याय नाही ….